Author: Santosh Kulthe

अखेर काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखान्याचा मार्ग मोकळा, सलील देशमुखांच्या न्यायालयीन लढाईला यश..

ज्या पद्धतीने अयोध्या येथील राम मंदिराचा मुद्दा होता, त्याचं धर्तीवर काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत अग्रस्थानी असायचा. या गंभीर बाबींकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता जिल्हा परिषद…

शोले डायलॉगच्या बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष..

हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्याने मुंबईसह नवी मुंबईत जल्लोष साजरा करण्यात आला. याच संदर्भात ऐरोली मध्ये लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या बॅनरवर शोले चित्रपटातील…

वादग्रस्त जागेवर आ . रवी राणा यांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे भूमिपूजन..

अमरावती शहरातील फ्रेजरपुरा चौकातील वडार पुरा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूने आ. रवी राणा यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले ,, अनेक वर्षांपासून वडार समाजाची समाजाकरिता प्रवेशद्वार असावं…

सकल आदिवासी समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जनआक्रोश मोर्चा..

बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील आदिवासी बांधवांवर केलेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आदिवासी बांधवांचे वन विभागाने उध्दवस्त केलेली घरे त्याच ठिकाणी बांधून देण्यात यावी, आदिवासी जातीचे प्रमाणपत्र दाव्यात दाखल…

डोणगावात पावसाचा थरार..५ जण पुराच्या पाण्यात अडकले, जीव मुठीत धरून लिंबाच्या झाडावर चढले..

बुलढाणा जिल्ह्यात..मेहकर–लोणार तालुक्यात काल सायंकाळपासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाची संततधार कायम आहेत. शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. अशातच डोणगाव मधून एक बातमी समोर…

सूनगावात बैलगाडीतून मिरवणूक काढत, विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेशोत्सव साजरा..

दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर 23 जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजली..सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा तसेच उर्दू प्राथमिक शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन शिक्षक पालक…

कल्याण रेल्वे स्थानकावर 20 किलो गांजासह दोन आरोपी अटकेत; 4 लाख 17 हजार 360 रुपयांचा गांजा जप्त..

कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करत गुन्हे शाखा युनिट-3, लोहमार्ग, मुंबई आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने संयुक्तपणे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 20.869 किलो…

कास तलाव ओव्हर फ्लो; पाण्याला भुशी डॅमचा फील

सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, गुरुवार शुक्रवार पासून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कास तलाव परिसरात चार दिवसापासून संततधार…

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच प्रमुख कारण म्हणजे पाणी टंचाई आहे – नितीन गडकरी

विदर्भात प्रमुख भागामध्ये एक काम आहे की आपल्या विदर्भामध्ये सिंचनाचा अभाव ही आपली सगळ्यात मोठी समस्या कॉटन प्राइज मेकॅनिझम आणि ज्या आत्महत्या झाल्या त्या अकोला वाशिम, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ आणि…

भूमीपुत्रांनी केले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भिक मागो आंदोलन..

बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव शहरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी भूमीपुत्रांचे भीक मांगो आंदोलन…राज्यातील जनतेला पीक कर्ज माफ करू व सातबारा कोरा करू असे आश्वासन महायुतीच्या तत्कालीन उमेदवारांनी जाहीरनाम्यातूनही दिले होते. सत्ता स्थापनेनंतर…