वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतीला दिवसा वीज द्या; काँग्रेस-शिवसेना (उबाठा) सह शेतकऱ्यांचे महावितरणला निवेदन
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वाघ, अस्वल आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव, उसरा, चालठाना आणि जामोद परिसरातील शेतीला रात्रीऐवजी…









